जे जे
उत्तम, उदात्त,
उन्नत,
महन्मंगल
त्याच्यापुढे
नतमस्तक होणे
हा मानवाचा
स्वभाव आहे
आणि म्हणूनच
सृष्टीतील
ज्या शक्तीचे
रहस्य
मानवाला
आकळले नाही
त्या
शक्तीभोवती
त्याने
देवत्वाची
वलये गुंफली
आणि तिची
उपासना करू
लागला
आदिशक्तीचे स्वरूप अत्यंत विराट, विश्वाकार आहे. चंदसुर्याचे नेत्र असलेली, हरितसृष्टीचे दिव्यांवर परिधान करणारी, नवजीवनाचे आश्वासन देणारी, प्रसंगी स्वकर्तव्याची कठोर जाणीव करून देणारी दु:खी मानवाला आपल्या कुशीत घेणारी, प्रसंगी वात्सल्यसिंधू तर कधी रणचंडीचे उग्र रूप धारण करणारी ही अदिशक्ती नाना प्रकारच्या प्रतिकांतून प्रकट होते.
या अदिशक्तीची काश्मीर, कांची व कामाख्या अशी तीन पीठे आहेत. यांना शक्तिपूजेची तीन मुख्य केंदे मानली जातात. या प्रमुख तीन पीठांचा वा शक्तिकेंदांचा ज्यात समावेश केला जातो अशी एकूण ५१ शक्तिपीठे भारतात आहेत. ही शक्तिपीठे कशी निर्माण झाली याविषयी तंत्रचूडामणी नावाच्या गंथात एक कथा आहे. ती अशी- प्रजापती दक्षाने एक यज्ञ आरंभला. त्या यज्ञासाठी त्याने सर्व देवऋषींना आमंत्रित केले, परंतु आपला जावई भगवान शंकराला बोलावले नाही. तरीही सती आपल्या वडीलांनी सुरू केलेल्या यज्ञासाठी गेली. दक्षाने तिच्या देखत शंकराची निंदा केली. त्यामुळे संतापलेल्या सतीने यज्ञकुंडात उडी घेतली. हे समजताच शंकर संतापला. त्याने दक्षासकट त्याच्या यज्ञाचा नाश केला. मग यज्ञकंुडातील सतीचे कलेवर खांद्यावर घेऊन तो त्रैलोक्यात संचार करू लागला. शंकराचा हा उन्मत्तावस्थेतील संचार थांबावा म्हणून विष्णूने सुदर्शन चक्र सोडून कलेवराचे तुकडे तुकडे केले.
आदिशक्तीचे स्वरूप अत्यंत विराट, विश्वाकार आहे. चंदसुर्याचे नेत्र असलेली, हरितसृष्टीचे दिव्यांवर परिधान करणारी, नवजीवनाचे आश्वासन देणारी, प्रसंगी स्वकर्तव्याची कठोर जाणीव करून देणारी दु:खी मानवाला आपल्या कुशीत घेणारी, प्रसंगी वात्सल्यसिंधू तर कधी रणचंडीचे उग्र रूप धारण करणारी ही अदिशक्ती नाना प्रकारच्या प्रतिकांतून प्रकट होते.
या अदिशक्तीची काश्मीर, कांची व कामाख्या अशी तीन पीठे आहेत. यांना शक्तिपूजेची तीन मुख्य केंदे मानली जातात. या प्रमुख तीन पीठांचा वा शक्तिकेंदांचा ज्यात समावेश केला जातो अशी एकूण ५१ शक्तिपीठे भारतात आहेत. ही शक्तिपीठे कशी निर्माण झाली याविषयी तंत्रचूडामणी नावाच्या गंथात एक कथा आहे. ती अशी- प्रजापती दक्षाने एक यज्ञ आरंभला. त्या यज्ञासाठी त्याने सर्व देवऋषींना आमंत्रित केले, परंतु आपला जावई भगवान शंकराला बोलावले नाही. तरीही सती आपल्या वडीलांनी सुरू केलेल्या यज्ञासाठी गेली. दक्षाने तिच्या देखत शंकराची निंदा केली. त्यामुळे संतापलेल्या सतीने यज्ञकुंडात उडी घेतली. हे समजताच शंकर संतापला. त्याने दक्षासकट त्याच्या यज्ञाचा नाश केला. मग यज्ञकंुडातील सतीचे कलेवर खांद्यावर घेऊन तो त्रैलोक्यात संचार करू लागला. शंकराचा हा उन्मत्तावस्थेतील संचार थांबावा म्हणून विष्णूने सुदर्शन चक्र सोडून कलेवराचे तुकडे तुकडे केले.
यातील ५१
तुकडे
पृथ्वीवर
जेथे जेथे
पडले त्या
ठिकाणी एक एक
शक्तीपीठ
तयार झाले. त्यापैकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत. महाराष्ट्रात शक्तीचा जागर हरप्रकारे केला जातो. अखिल विश्वाला व्यापणा-या शक्तीने विविध रूपांतून असुरी शक्तीचा नाश करत नवनिर्मितीचा संदेश दिला आहे. ही शक्ती साडेतीन शक्तिपीठांच्या रूपाने जागृत आहे.
पहिले पीठ कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे
साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिले पीठ कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे. ‘शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते’, ‘नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी’ असे महालक्ष्मीचे वर्णन करवीर माहात्म्य ग्रंथात आढळते. वैकुंठनायक


भवामि शक्तिरूपेण करोमि व पराक्रमम्
गौरी, ब्राह्मी तथा रौद्री वाराही वैष्णवी शिवा
वारुणी चाथ कौबेरी नारसिंहीच वासवी आदिशक्ती विश्वात, चराचरात वास्तव्य करून उरली आहे. तिचा जागर करणे आमचे कर्तव्य आहे.
दुसरे शक्तीपीठ माहूरगडची रेणुकामाता
पैनगंगेच्या तीरावर वसलेले माहूरगड, हे साक्षात रेणुकामातेचे निवासस्थान आहे. ही रेणुकामाता म्हणजे जमदग्नी ऋषींची पत्नी, परशुरामाची आई. जमदग्नीच्या क्रोधामुळे पुत्राकडूनच तिचा शिरच्छेद केला जातो. पुत्राच्या आज्ञापालनामुळे पिता जमदग्नी ऋषी पुत्र परशुरामाला वर माग म्हणतात. परशुराम आईला पुन्हा

रेणुराजाची दुहिता । जमदग्नीऋषीची कांता
परशुरामाची माता । ही तर नाती नंतरचीम्हणजेच प्रथम ती रेणुराजाची कन्या आहे. जमदग्नीची पत्नी आहे. परशुरामाची माता आहे. त्यामुळे बाकीची

तिसरे पीठ तुळजापूरची भवानी माता
साडेतीन शक्तिपीठांपैकी तिसरे पीठ म्हणजे तुळजापूरची भवानी माता. बालाघाटच्या डोंगरकड्यांमध्ये हे तुळजापूर शहर आहे. तिन्ही बाजूंना डोंगर व दाट हिरवळ, झाडी अशा या निसर्गरम्य डोंगरकड्यामध्ये ही भवानी माता वास्तव्यास आहे. गंडकी शिळेपासून बनविलेली ही मूर्ती अतिशय सुंदर, रेखीव आहे. अष्टभुजा असलेली ही मूर्ती महिषासुरमर्दिनी आहे. अष्टभुजांपैकी प्रत्येक भुजेमध्ये वेगवेगळी शस्त्रे आहेत, तर दोन भुजांमध्ये एका हाताने महिषासुराची शेंडी पकडली आहे, तर दुसºया हाताने एक भलामोठा भाला त्याच्या

अधर्माचे निखंडन करून धर्माचे उत्थान करण्याकरिता देवीने अनेक अवतार घेतले. त्यापैकीच हा तुळजाभवानीचा अवतार मानला जातो. कर्दम ऋषी पत्नी अनुभूतीसह राहत असतात. अत्यंत ज्ञानी, तपस्वी


अशा प्रकारे आपल्या भक्तांच्या हाकेला त्वरित धावून आली ती तुरजा. आजही ती आपल्याही हाकेला धावून येईल; पण त्यासाठी आपल्यात तिला हाक मारण्याचे सामर्थ्य वाढवले पाहिजे.
अर्धपीठ वणीची देवी सप्तश्रृंगी
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी सप्तश्रृंग हे अर्धपीठ
आहे
पृथ्वीतलावर
उच्छाद
मांडून
देवदेवता आणि
मानवांना ठार
करून त्रस्त
करून
सोडलेल्या
महिषासुरास
आदिमाया
पार्वतीने
ठार करून जे
निवासस्थान
शोधले ते
म्हणजे वणी
येथील
सप्तश्रृंगगड.
नाशिकच्या
उत्तरेस
सह्यादीच्या
सातमाळा
डोंगराच्या
रांगेत हा गड
आहे. या गडाला
सात शिखरे
असल्यामुळे
त्याला
सप्तश्रृंग म्हणतात. या
डोंगराच्या
सात शिखरावर
इंदायणी,
कातिर्की,
शिवा, चामंुडा,
वैष्णवी,
वाराही आणि
नरसिंही या
सात देवता
वास्तव्य
करतात.
देवीच्या
समोरील
डोंगराला
मार्कंडेयाचा
डोंगर
म्हणतात.
नाशिकपासून
५८
किलोमीटरवर
गडाच्या
पायथ्याला हे
गाव आहे. गड
चढून
मध्यसपाटीवर
पोहचले की
सप्तश्रृंग
हा हजाराहून
अधिक
लोकवस्तीचा
गाव लागतो.
येथून
देवीपर्यंत
जाण्यास ४७२
पायऱ्यांचा
टप्पा चढून
जावे लागते.
पर्वतशिखरांच्या
मधोमध
गुहाकृती अशी
१९ फूट उंचीची
कपार आहे. त्या
कपारीत खोलवर
महिरप कोरली
असून त्या
महिरपातच
श्री
सप्तश्रृंगी
देवीची आठ फूट
उंच अशी मूर्ती कोरलेली आहे.
ही मूर्ती
भव्य,
शेंदूरचचिर्त रक्तवर्णी आहे. देवीला १८
हात असून
प्रत्येक
हातात एकएक
आयुधे आहेत. या
देवीला अष्टभुजा
महालक्ष्मी
समजतात.
देवीची
मूतीर्
पूर्वाभिमुख
असून सकाळी ती
बाला, दुपारी
तरूणी आणि
सुर्यास्तकाळी
वृद्धारूप
भासते असे
मानले जाते.
नवरात्रात तर
येथे यात्राच
भरते. लाखो
भाविक
याठिकाणी
दर्शनासाठी
येतात.
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी सप्तश्रृंग हे अर्धपीठ


No comments:
Post a Comment